Month: February 2025
-
विश्वविंड ते भेंडा (ता.नेवासा) येथील २२० के.व्ही.या अतिउच्च दाब वीज वाहिनी व मनोरा उभारणी कामाला विरोध करणाऱ्या सौंदाळा (ता.नेवासा) येथील शेतकरी संजय ठुबे व त्यांच्या कुटूंबियांना नेवासा पोलीसांनी केलेली अटकेची कारवाई ही अत्यंत दुर्देवी
नेवासा – विश्वविंड ते भेंडा (ता.नेवासा) येथील २२० के.व्ही.या अतिउच्च दाब वीज वाहिनी व मनोरा उभारणी कामाला विरोध करणाऱ्या सौंदाळा…
Read More » -
डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक तीन महिन्यात घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश-एड. अजित काळे.
डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक तीन महिन्यात घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश-एड. अजित काळे. शिरजगाव प्रतिनिधी -राहुरी तालुक्यातीलच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील…
Read More » -
भंडारदरा धरणाच्या पाण्यास विलंब – शेतकऱ्यांमध्ये चिंता!* .. शेतकरी संघटना व केळी उत्पादक संघटना
*भंडारदरा धरणाच्या पाण्यास विलंब – शेतकऱ्यांमध्ये चिंता!* .. शेतकरी संघटना व केळी उत्पादक संघटना *नेवासा, अहमदनगर:* भंडारदरा धरणाचे पाणी…
Read More » -
आकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाव्यात – शेतकरी संघटनेची मागणी, शेकडो शेतकऱ्यांचा महामंडळ कार्यालयावर गहजब
आकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाव्यात – शेतकरी संघटनेची मागणी, शेकडो शेतकऱ्यांचा महामंडळ कार्यालयावर गहजब श्रीरामपूर प्रतिनिधी : शेती…
Read More » -
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील कशा?* अमर हबीब
साहेबराव व मालती ताई करपे, (19 मार्च 1986) आत्महत्या करणारे पहिलं शेतकरी कुटुंब शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील कशा?* अमर हबीब लेख…
Read More » -
ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश.*
*ग्रामपंचायत टवलारचे ग्रामपंचायत अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश.* *उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद…
Read More » -
भंडारदर्याचे आवर्तन तात्काळ घेण्याची शेतकऱ्यांची मागणी.– औताडे
भंडारदर्याचे आवर्तन तात्काळ घेण्याची शेतकऱ्यांची मागणी.– औताडे शिरजगाव प्रतिनिधी– भंडारदरा धरणाची रब्बीचे दुसरे आवर्तन ५/२/२०२५ आवश्यक होते. परंतु मंत्री…
Read More » -
सोयाबीन खरेदी- गलथान कारभार (व ड्रोन, विकास इंजिन, एआय च्या गप्पा)*
*सोयाबीन खरेदी- गलथान कारभार (व ड्रोन, विकास इंजिन, एआय च्या गप्पा)* नेवासा प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात ‘विकासाचे पहिले…
Read More » -
*तुर हमीभाव केद्रे चालू करण्यास विलंब का* ? *ऍड अजित काळे*
*तुर हमीभाव केद्रे चालू करण्यास विलंब का* ? *ऍड अजित काळे* नेवासा – तुरीचे उत्पादन चालू होऊन दोन महिने लोटून…
Read More » -
भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च कायदा आहे, परंतु त्यावर कोणाचा “लगाम” आहे का, हा महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे. याचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे:. …. अजित काळे साहेब संभाजीनगर हायकोर्ट
भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च कायदा आहे, परंतु त्यावर कोणाचा “लगाम” आहे का, हा महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे.…
Read More »