Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालजिल्हाधिकारीपंचनामाब्रेकिंगभारतीय जनता पार्टी पक्षमहाराष्ट्रमहाराष्ट्र विद्युत मंडळमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईशेतकरी आंदोलनशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यश्रीरामपूरस्वातंत्र्य दिनहमीभाव

गोदावरीतील जलसमाधी आंदोलनास यश!

अर्धवट पुलाच्या कामास आज रामगिरी महाराज व आमदार बोरनारे यांच्या हस्ते प्रारंभ

0 2 6 4 9 1

📰 प्रसिद्धीसाठी बातमी

गोदावरीतील जलसमाधी आंदोलनास यश!

अर्धवट पुलाच्या कामास आज रामगिरी महाराज व आमदार बोरनारे यांच्या हस्ते प्रारंभ

अहिल्यानगर (दि. २६ जून) –

स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी नदीत चार महिनेपूर्वी करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनास अखेर यश मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील अर्धवट पुलाचे काम आजपासून सुरू करण्यात आले.

 

या पुलाचे अंदाजे 3 कोटी 75 लाख रुपयांचे काम आज सराला बेटाचे पूजनीय महंत रामगिरी महाराज आणि वैजापूरचे आमदार मा. रमेश बोरनारे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

 

या ऐतिहासिक क्षणी उपस्थित होते –

शेतकरी संघटना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ. सुनीताताई वानखेडे पा.

जिल्हाध्यक्ष श्री नीलेश शेडगे

उपाध्यक्ष श्री नवनाथ दिघे

तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव

कार्यकर्ते – मधू काकड, अशोक आव्हाड, बाळासाहेब घोगरे, रवी वानखेडे

 

नागमठानचे गणेश तांबे, भानुदास विखे, डॉ. चामे

वडगाव व पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी व नागरिक

गोदावरीत केलेल्या जलसमाधी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधले आणि स्थानिकांची दीर्घकालीन मागणी पूर्णत्वास आली.

 

शेतकऱ्यांच्या संघर्षाची ही मोठी विजयगाथा ठरली आहे.

🖋️– बातमी : खबरनामा

न्यूज, नेवासा

📍 www.khabarnamanews.in

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे