Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषीवार्तामहाराष्ट्रशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना नेवासा

का?* शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते?

मूळ कारण- *शेतकरीविरोधी कायदे

0 2 2 2 3 5

*का?

शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते?

शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना का ठरवता येत नाही?

देशात भ्रष्टाचार का माजला?

राजकारण पैशेवाल्याचा खेळ का बनला?

देशाला आर्थिक मंदीचा फटका का?

बेरोजगारी वाढण्याचे कारण काय?

 

*एकच उत्तर-*

मूळ कारण-

*शेतकरीविरोधी कायदे*

विशेषतः

◆ कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग)

◆ आवश्यक वस्तूंचा कायदा

◆ जमीन अधिग्रहण कायदा

 

देशापुढील समस्या सोडवण्याची सुरुवात हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करूनच होऊ शकते!

त्यासाठी आवाज बुलंद करू.

 

रद्द करा, 

शेतकरीविरोधी कायदे

रद्द करा!

◆◆◆

अमर हबीब, आंबाजोगाई

किसानपुत्र आंदोलन

8411909909

 

#किसानपुत्र_आंदोलन

#Antifarmerlaws

#19march_anntyag

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे