भाजपाच्या या 110 नावावर शिक्का शुक्रवारी पहिली यादी जाहीर होणार
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती असून 30 टक्के उमेदवारी बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे
भाजपाच्या या 110 नावावर शिक्कामोरतो शुक्रवारी पहिली यादी जाहीर होणार
खबरनामा न्यूज: -मुंबई -महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती असून 30 टक्के उमेदवारी बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली त्यामध्ये भाजपच्या एकशे दहा जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे तसेच येत्या शुक्रवारी भाजपच्या उमेदवारी पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित पार पडली सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती त्यामध्ये भाजपाचे 105 मतदार संघात आणि समर्थन
देणाऱ्या 11 आमदारांच्या जागावर चर्चा झाली त्यानंतर जवळपास 110 जागाचा निर्णय अंतिम झाले की माहिती आहे या बैठकीत महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतली देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतून मुक्कामी राहिली बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजपच्या मुख्यालयात पोहोचले भाजपकडून 110 जागांवर अंतिम निर्णय झाला असून त्याच्या शुक्रवारी उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे त्यामध्ये 29 टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्राने दिली. भाजपचे उमेदवार झाल्यानंतर आता राज्यातील भाजपाचे नेत्यांची चर्चा संपली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ज्या जागावर वाद आहेत.
त्या जागेवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची चर्चा करावी लागणार आहे. दरम्यान राज्यातील महायुती मित्र अपेक्षाही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रसिकस सुरू असलेले दिसते आणि अजित पवार गटाने अधिकाऱ्याने जागा जागावर दावा केल्याची माहिती आहे