Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषी सन्मान पुरस्कारकृषीवार्तागुन्हेगारीजिल्हाधिकारीतहसीलनेवासा तालुकापंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगभारतीय जनता पार्टी पक्षमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईमुंबई उच्च न्यायालयराजकियलाच लुचपत आणि भ्रष्टाचारशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना नेवासाशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंभाजीनगरसंभाजीनगर उच्च न्यायालयस्वातंत्र्य दिनहमीभावहुकूमशाही

राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री प्रतिवादी असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी २९ जुलै २०२५ रोजी नेवासा न्यायालयात* 

सिव्हिल न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुरु असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या *२९ जुलै २०२५* रोजी होणार आहे. सदर प्रकरण सध्या *"Exh.___ Unready* वर *युक्तिवाद" या टप्प्यावर असून* , दोन्ही पक्ष अद्याप युक्तिवाद किंवा पुरावे सादर करण्यास तयार नाहीत.

0 2 6 4 8 7

*राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री प्रतिवादी असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी २९ जुलै २०२५ रोजी नेवासा न्यायालयात* 

 *नेवासा | दिनांक —* 

नेवासा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व 1-जt. सिव्हिल न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुरु असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या *२९ जुलै २०२५* रोजी होणार आहे. सदर प्रकरण सध्या *”Exh.___ Unready* वर *युक्तिवाद” या टप्प्यावर असून* , दोन्ही पक्ष अद्याप युक्तिवाद किंवा पुरावे सादर करण्यास तयार नाहीत.

या खटल्यात बाबासाहेब रामनाथ नागोडे यांनी याचिकाकर्ता म्हणून अर्ज दाखल केला असून, त्यांच्या वतीने **अॅड. शिरसाठ ज्ञानेश्वर* जी हे विधीक प्रतिनिधित्व करत आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात राज्याचे तीन *माजी मुख्यमंत्री — देवेंद्र गंगाधर फडणवीस, एकनाथ संभाजी शिंदे आणि अजित अनंत पवार — हे प्रतिवादी म्हणून नोंदवले गेले आहेत.*

देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणताही वकील नेमलेला नाही, तर इतर दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सामान्य नागरिकाने थेट राज्याच्या उच्चपदस्थ राजकीय नेतृत्वाविरोधात दाखल केलेली ही याचिका संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाही व संभाव्य निर्णय राज्याच्या राजकारणावर तसेच कायदेशीर प्रक्रियेवर दूरगामी परिणाम घडवू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे

🟩 शेतकऱ्यांचा लढा निर्णायक वळणावर!

 

> “शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमचा न्यायालयीन लढा चालूच राहील,”

असे ठाम मत माननीय अजित काळे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष – शेतकरी संघटना यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, ही लढाई केवळ न्यायालयातील नसून, अन्यायाविरोधात जनतेच्या हक्काची आहे.

 

 

 

*✒️ नरेंद्र पाटील काळे | नेवासा | ‘खबरनामा न्यूज’*

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे